नुकत्याच राज्यात ऑक्टोबर व नोव्हेंबर २०१९ या महिन्यात अवकाळी झालेल्या पावसामुळे
शेतीपिकांचे नुकसान झाले होते. सदर नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. सदर नुकसानीने बाधित शेतकर्यांना मदत देण्याचा शासन निर्णय दिनांक १८ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला असून त्यानुसार २ हेक्टर मर्यादेपर्यंत शेती पिकांसाठी रु. ८०००/- दर हेक्टरी व फळ पिकांसाठी रु. १८०००/- दर हेक्टरी मदत घोषित झाली आहे.
संपूर्ण शासननिर्णय पुढील लिंक वर आहे.